शेतातील गवत, दगड,
कचरा काढून जमीन स्वच्छ करून घेतली. जमीन नांगरून भुसभुशीत केली. त्यामध्ये
कंपोस्टखत ४० किलो, एम. ओ. पी. दीड किलो, युरिया साडेचार किलो, व एस. एस. पी. १०
किलो खत टाकले. पुन्हा जमीन नांगरून घेतली. मीटरटेपने माप घेऊन फावड्याच्या सहाय्याने
उंचावर गादीवाफा बनवला. वाफावर इनलाईन पद्धतीने पाण्याची पाईप जोडली. त्यावर
मल्चिंगपेपर घातला ग्लासच्या सहाय्याने होल पाडून घेतले. मिरचीचे रोपे लावलीत.
No comments:
Post a Comment